सुंदर विचार हाच परमेश्वर

जो मनुष्य आपल्या मनाची वेदना - मनातली दु:ख
स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही
त्याला अधिक राग येत असतो.
____________________________________________________________________________________________

हम कड़वी गोली को
जल्दी से गटक जाते हैं
परंतु मीठी चॉकलेट को
खूब चबा कर खाते हैं

इसी तरह जीवन में

बुरे समय को जल्दी भूलें
और अच्छे समय का
खूब आनंद उठायें 😊👍🏻
____________________________________________________________________________________________

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा, चुकाल तेव्हा माफी मागा अनं कुणी चुकलं तर माफ करा.ll
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा.ll प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा.ll क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका.llसंकटे ही क्षण भंगुर आहेत, त्यांचा सामना करा.ll आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.ll
मी माझ्या आयुष्यात प्रत्येकj व्यक्तिला किंमत देतो.ll
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.ll
____________________________________________________________________________________________


श्री दत्त जयंती उत्सव 🍀

थोडक्यात माहिती..🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

पृथ्वीतलावर पतिव्रता अनुसयेची ख्याती वाढली होती. विष्णु, ब्रम्ह आणि शिवजी यांच्या अनुक्रमे लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या भार्यांना आसुया निर्माण झाली, तिचे हरण करून जेणे करून या देवींचे स्थान त्रिभुवनामध्ये अढळ करावे. याकरिता वरिल तिन्ही देवांना तिचे सत्वहरण करण्याकरिता अतिथी स्वरूपात भुतलावर पाठवले. अयोभार्या अनुसयेने अतिथींचे आदरातिथ्य केले, परंतू त्यांनी नग्न होवून भोजन वाढावे अशी अट घातल्याने पतिव्रता स्त्रीला ते कसे शक्य आहे? त्या महान तपस्वी अनुसयेने ओळखले हे कोणी सामान्य अतिथी नसून देव लोकीचे असामान्य विभुती असाव्यात. याचकाला अन्नदान केले नाही तर सत्व जाते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दान केले तर पतिव्रताचा भंग होतो. यास्तव तिने आपल्या पतीचे स्मरण करून त्यांच्या कमंडुलीतील पाणी या तिन्हीही अतिथींवर शिंपले. त्यामुळे तात्काळ नवजात बालकामध्ये यांचे रुपांतर झाले. अतिथीतींची मागणी तीने स्तनपान करुन पुर्ण केली. शेवटी लक्ष्मी, सावित्री, पार्वती यांना अनुसयेच्या चरणी यावे लागले. आपली चूक कबुल करावी लागली. या तिन्ही देवांनाही तिचे पतिव्रत्य श्रेष्ठ् आहे हे मानावे लागले आणि प्रसन्न होवून त्यांनी तिला वर दिला, तुझ्र्या पोटी आम्ही तिघेही एकरुपात जन्म घेवू. तोच हा दत्तावतार. मार्गशिष पौर्णिमा गोरस मुहूर्तावर ब्रम्ह, विष्णु, महेश यांनी स्वरुपाने जन्म घेतला. हे भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये नवनाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत.

 
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

         दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.

         `श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे आणि `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात.

         दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.

         दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.

         दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहय्य होते.

🍀 दत्ताच्या उपासनेतील सुलभता....

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

🍀 दत्ताच्या उपासनेतील काठिण्य....

         प्रत्येक देवतेच्या साधनेतील काठिण्य हे आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म-कर्मेंद्रिये लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून असते. याबाबतीतील फरक १० टक्के इतका असतो. दत्ताच्या उपासनेतील काठिण्य ७ टक्के आहे.

🙏 ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ 🙏

____________________________________________________________________________________________


Coffee never knew that it would taste so nice and sweet, before it met milk and sugar.
We are good as individuals but become better when we meet and blend with the right people....   Stay connected....
The world is full of nice people... If you can't find one...Be one.                            
Good Morning.🌞

____________________________________________________________________________________________



स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
       मैत्री अशी करा की  जग आपलं होईल
  अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
    शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
         प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
                 प्रगती अशी करा की
          भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
     आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की
         आपल्या जीवनाचं" सार्थक" होईल ...
    ||शुभ सकाळ  ||

____________________________________________________________________________________________


कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
 फक्त  "शक्ती" असून चालत नाही .
तर त्याला " सहनशक्ती "चीही
     जोड आसावी लागते .

 माणुस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,
"कसा आहे" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,

सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं...
शुभ प्रभात.

____________________________________________________________________________________________


'समय' न लगाओ तय करने में, आप को करना क्या है.
वरना 'समय' तय कर लेगा कि, आपका क्या करना है.. .
पैसा  एक  ही  भाषा  बोलता  है,
अगर तुमने "आज" मुझे बचा लिया तो..
 "कल"  मै तुम्हे  बचा  लूंगा

"पैसा फिर कहता है, भले मैं उपर साथ नहीं जाऊंगा पर
जब तक मै नीचे हूँ
तुझे बहुत उपर लेके जाऊंगा.."

आपका दिन मंगलमय हो।

____________________________________________________________________________________________


आयुष्यात कुणाची पारख
करताना त्याच्या रंगावरून न करता
 उलट त्याच्या मनावरून करा.

कारण...

 पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या...🌱
🌹शुभ सकाळ🌹

____________________________________________________________________________________________

 हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा...

जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा...🍃🍁
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
____________________________________________________________________________________________

 थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
 तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
 शुभ प्रभात.
____________________________________________________________________________________________

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.
१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला कैन्सरची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.


            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...
____________________________________________________________________________________________

 यश हे सोपे,
कारण ते कशाच्यातरी
तुलनेत असते,

पण समाधान
हे महाकठीण,
कारण त्याला
मनाचीच परवानगी लागते.
____________________________________________________________________________________________

 सफल व्यक्ति के पास समाधान होता है, असफल के पास समस्या, इसीलिए सफल व्यक्ति समस्या में समाधान देखता है, और असफल व्यक्ति समाधान में भी समस्या।
____________________________________________________________________________________________

 "माझ्या मुळे तुम्ही नाही" तर
"तुमच्या मुळे मी आहे.."
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें
तुमच्याशी जोडली जातात...
 आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवनातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच् जात नाही .
          🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺
🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁
____________________________________________________________________________________________

 फुले नित्य फुलतात,
       ज्योती अखंड उजळतात,
      आयुष्यात चांगली माणसं
           नकळत मिळतात.
   तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
         पण जोडणं हा संपूर्ण
        आयुष्याचा मेळ असतो.

🌸 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸🌸
   🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃
 🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾
____________________________________________________________________________________________

 जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल.
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

🌷🌷🍀 शुभ सकाळ 
____________________________________________________________________________________________

 ''निवड'' ''संधी'' आणि ''बदल''
          या तीनही पण
                महत्वाच्या गोष्टी आहेत.
                      "संधी" दिसता
                "निवड" करता आली तर
           "बदल" आपोआप होतो.
      "संधी" समोर दिसुनही
ज्याला "निवड" करता येत नाही
      त्याच्यात कधीच
            "बदल" घडत नाही....

      🌹!! शुभ सकाळ !!🌹
🍃🍁🍃सुप्रभात🍃🍁🍃
    आपला दिवस आनंदि जावो
____________________________________________________________________________________________

 रंगण्णा नावाचा एक
 अशिक्षीत गरीब माणूस
एका देवळात
🔔घंटा वाजवण्याचे
 काम करत असतो..

 तो ते काम अतिशय
 श्रद्धापूर्वक करत असे...

आता तो🔔👴
घंटेचा रंगण्णा
या नावाने
ओळखू लागला...

कालांतराने
या देवस्थानाचे
महात्म्य वाढले...

बाहेरच्या प्रदेशातील लोक
 देवस्थानला भेट देण्यासाठी
 येउ लागले...

तसेच
विदेशी लोकही
येउ लागले...

देवस्थान कमिटी
 नव नविन सुधारणा
 करू लागले...

👴रंगण्णाला बोलवून
 कमिटीने सांगीतले की
 लवकरात लवकर
इंग्लीश बोलणं शिकून घे...

मि निरक्षर
 मला कसे येणार इंग्लिश..?
रंगण्णा वारंवार सांगु लागला.

परंतू
कमिटीने सांगून टाकले की
 प्रत्येकाला इंग्लिश
आलचं पाहीजे...

रंगण्णांने खूप प्रयत्न केला.
पण काही केल्या
त्याला इंग्लिश काही जमेना...

शेवची व्हायचं तेच झालं...

त्याला कामावरून
 काढून टाकले...

बिचारा रंगण्णा
 त्याला काही सूचेना.. .

त्याचे डोके दुखु लागले
म्हणून ☕चहा प्यायला
बाहेर पडला...

 पण
 जवळपास
चहा गाडा नव्हता...

अर्ध्या कि.मी.
चालाव लागलं...

परंतू

जाताना त्याने पाहीले की
 इथे फक्त
💐🍒🍇फूलांचे -फळांचे
 नारळाचे दुकान हाेते...

चहा साठी लोकंना
 खूप लांब पर्यंत चालत
 जावं लागत असे...

आता त्याने ठरवलं की
 आपण देवळाजवळ
☕ चहाचा गाडा
सुरू करायचा...

आणि
दुसर्याच दिवशी त्यानी
 गाडा सूरु केला...

थोड्या दिवसाने
त्याच्या पत्नीने पण
नाष्टाचे पदार्थ करून
गाड्यावर ठेऊ लागली...

कालांतराने
छोट्या गाड्या वरून
प्रशस्त हाेटेल झालं...

रंगाण्णा च्या मेहनतीने कालांतराने
नंतर ३ स्टार हाँटेल झाले.
कालांतराने
🏢 ५ स्टार झालं...

आता आजूबाजूला
४-५ हॉेटेल होते रंगण्णाचे...

आता त्या राज्यात
रंगण्णा सारखं हॉटेल
 कोणाचेच नव्हते...

एकदा दुसर्या राज्यातील
 शिष्ट मंडळ त्यांच्या कड
 हॉटेल सूरू करण्यासाठी
 रंगण्णा बरोबर
 करार करण्यासाठी आले...

ठरल्या प्रमाणे करार झाला..

करारावर सही करण्यासाठी
 कागदपत्रे
रंगण्णाच्या पूढे ठेवले...

 त्यावर
रंगण्णा डाव्या हाताचा
अंगठा पुढे केला...

आलेले सर्व
अचंबित झाले...

 त्याचा प्रमुख म्हणाला...

५-५  5 STAR हॉटेलचा मालक
 साधा सही करण्या इतपत इंग्लिश
 येउ नये..?

या वर
रंगण्णा हसला व म्हणाला...
इंग्लिश शिकलो असतो
 तर आज 🏯देवळात
 '🔔'वाजवत बसलाे असतो..!!!

तात्पर्य:- यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही.
____________________________________________________________________________________________

 गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
____________________________________________________________________________________________

 "आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय
हा कधीच चुकीचा नसतो..
फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची
जिद्द आपल्यात हवी असते....."
         🆚 शुभ सकाळ
____________________________________________________________________________________________

 बदल घडविल्याशिवाय
प्रगति होऊ शकत नाही.
आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही;
ते कशातच बदल
घडवू शकत नाहीत'
आयुष्य हा एक रस्ता आहे.
         मस्ती मध्ये चालत रहा,
चढ़ - उतार तर येतच रहाणार
तुम्ही फक्त Gear बदलत रहा.
शुभ सकाळ
👏 आपला दिवस आनंदी जावो 👏
____________________________________________________________________________________________

उलझनों और कश्मकश में,
उम्मीद की ढाल लिए बैठा हूँ।

ए जिंदगी! तेरी हर चाल के लिए,
मैं दो चाल लिए बैठा हूँ |

लुत्फ़ उठा रहा हूँ मैं भी आँख - मिचोली का।
मिलेगी कामयाबी, हौसला कमाल का लिए बैठा हूँ l

चल मान लिया, दो-चार दिन नहीं मेरे मुताबिक़।
गिरेबान में अपने, ये सुनहरा साल लिए बैठा हूँ l

ये गहराइयां, ये लहरें, ये तूफां, तुम्हे मुबारक।
मुझे क्या फ़िक्र, मैं कश्तीया और दोस्त बेमिसाल लिए बैठा हूँ।
____________________________________________________________________________________________

 एकदा गावात सगळ्या लोकानी पाउस पडण्यासाठी प्रार्थना करण्याच ठरवल,
प्रार्थनेच्या दिवशी एक मुलगा छत्री घेउन आला....
- याला श्रद्धा म्हणतात

😃😃😃
ज्या वेळी लहान मुलाला आपण हवेत फेकतो तेव्हा ते मूल हसत कारण आपण त्याला झेलू हां विश्वास त्याला असतो...
- याला विश्वास म्हणतात

😃😃😃

उद्याचा दिवस बघू, याची खात्री नसतानाही आपण आलार्म लावून झोपतो....
- याला आशा म्हणतात..

🌼🌼
भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो....
-याला आत्मविश्वास म्हणतात...

😃😃😃


जग दुःख भोगत आहे हे ठावुक असुनही आपण लग्न करतो...
-याला ओवर कॉन्फिडन्स म्हणतात...

😜😜😜
 आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो.

कारण पैसा तर भिकारी पण कमावतो.

माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.

मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे.

तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची...

फक्त ओढ आहे ती मैत्रीची......!
____________________________________________________________________________________________

 एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतो
☝कमीपणा घ्यायला शिकलो
      म्हणून... आजवर खूप
      माणसं कमावली...
      हिच आमची श्रीमंती...!!

 ☝नाते सांभाळायचे असेल तर
      चुका सांभाळून घेण्याची
      मानसिकता असावी ...
      आणि
      नाते टिकवावयाचे असेल तर
      नको तिथे चुका काढण्याची
      सवय नसावी ...

☝ताकद आणि पैसा हे
     जीवनाचे फळ आहे.
     परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
     हे जीवनाचे मूळ आहे.

☝तुमच्या पाठीशी किती जण
     आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
     किती जणांच्या पाठीशी आहात
     याला महत्त्व आहे.
    
☝"एखादे संकट आले की,
     समजायचे त्या संकटाबरोबर
     संधी पण आली.
     कारण संकट हे कधीच
     संधीशिवाय एकटा प्रवास
     करत नाही.
     संकट हे संधीचा राखणदार
     असते. फक्त संकटावर मात
     करा, मग संधी तुमचीच आहे".

 ☝"वडाचे झाड कधीच पडत
       नाही, कारण ते जेवढे वर
       वाढते तेवढेच ते जमिनीखाली
       पसरते. जीवनात तुम्हाला 
       जर पडायचे नसेल तर स्वत:
       चा विस्तार वाढवतेवेळी
       चांगल्या मित्रांची सोबत
       वाढवा".

☝आयुष्यात  सुई  बनून रहा.
     कैची  बनून राहू नका. कारण
     सुई  दोन  तुकड्यांना  जोडते,
     आणि  कैची एकाचे  दोन
     तुकडे  करते...
____________________________________________________________________________________________

 हुशार व चाणाक्ष माणसं आपल्या शत्रुकडुनही काहीतरी शिकत असतात,
याउलट,
मुर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रु मानत असतात.''... जर नशिब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरूवात "कठीण" गोष्टीने होते..आणी नशीब जर काही "अप्रतीम" देणार असेल तर त्याची सुरूवात "अशक्य" गोष्टीने होते...
शुभ रात्र
____________________________________________________________________________________________

 भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो..   ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही.   ''विचित्र आहे पण सत्य आहे''.   आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!   चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात.फरक इतकाच कि,  औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही....  💐खास आपल्या मित्रांसाठी
____________________________________________________________________________________________

 आज अहमदनगर शहर स्थापनेचा 525 वाढ दिवस त्या निमित्ताने माझे नगरला माझ्या शब्दात शुभेच्छा!

● अहमदनगर ... काना, मात्रा, वेलांटी, ऊकार काहीच नाही तरी आमच्या जिल्ह्याची ख्याती काही औरच आहे.

● शिर्डीचे साईबाबा

● भगवान गडाचे भगवान बाबा

● ज्या माऊलींनी विश्वाकरीता ज्ञानेश्वरी व्दारे पसायदान मागितले तो नेवासा येथील "पैस" खांब

● पुणतांबे येथील चांगदेव मंदीर

● मढीचे कानिफनाथ

● मोहट्याची मोहटा देवी

● जगप्रसिद्ध शनीचे शिंगणापूर

● किसनगीरी बाबांचे अतिरम्य देवगड

● अगस्ती ऋषींचे अकोले

● भंडारदरा येथील रंधाफाॅल

● कळसूबाईचा तो ऊंच डोंगर

● अतिरम्य हरीश्चंद्रगड,रतनगड

● राळेगणचे अण्णा हजारे

● हिवरे बाजारचे वेगळेपण

● पारनेरचे लवण स्तंब

● जगप्रसिद्ध रांजणखळगे

● रामदासांनी स्थापन केलेला हनुमान टाकळीचा पावन हनुमान वृध्देश्वर

● मायंब्याचे गोरक्षनाथ

● आव्हाने येथील पेशवे कालिन एकमेव निद्रिस्त पावन गणपती

● घोटण येथील पाच हजार वर्षे जुने हेमाडपंती मल्लिकार्जुन मंदीर

● श्रीरामपुरचा राम रहीम यात्रा उत्सव

● संगमनेरची गायछाप
राष्ट्रसंत जगतगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी मंदिर कोपरगाव
● दैत्यगुरू शुक्राचार्य समाधी कोपरगाव

● जंगली महाराज अश्रम कोपरगाव

● राहुरीचे कृषी विद्यापीठ

● मुळा धरण

● भंडारदरा धरण

● श्रीगोंदेचे संत महंमद महाराज

● राशीनची कालीका माता

● मुंगीचे निंबार्काचार्य मंदीर

● अहमदनगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला

● दिल्ली गेट अहमदनगर

● चांदबीबीचा रूबाबदार महाल

● शहा - शरीफ दर्गा

● आप्पु हत्ती

● बार्बुर्डी घुमट

● अवतार मेहेरबाबा अरणगाव

● बेल्हेकरवाडी सोनई येथील प्रसिद्ध काचेचे देवीचे भव्य मंदिर

● प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर

● भजन सम्राट बाळासाहेब वाईकर

● वेद , गीता, भागवत मुखोद्गत असणारे प्रज्ञाचक्षू ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर

●आशिया खंडातील पहीला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर

●अख्खा महाराष्ट्र नव्हे देशात साखर पुरवणारा माझा हा जिल्हा

■ महाराष्टातील नावाजलेली इ.१ली ते ४ थी च्या ४४ तुकड्या असलेली हिंद सेवा मंडळाची दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा श्रीरामपूर

* काय वर्णावा त्याचा महीमा म्हणुन अभिमान आहे नगरकर असल्याचा....
____________________________________________________________________________________________

 दोन साधू नदीच्या काठी आपले कंमडुल धुत होते
.तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला.
त्या पैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर
काढले.पण त्याच वेळी साधूला विंचुने डंक मारला
आणि विंचु परत नदीत पडला.
परंतु साधुने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधुला
डंक मारला.
हे बगुन दुसऱ्या साधुन त्या साधुला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो
पण तुम्ही परत त्याला वाचवता का ?
त्यावर त्या साधुने अतिशय चागले उत्तर दिले
डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे
पण त्याला वाचवने हा माझा नैसर्गिक गुण आहे.
लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुम्हचे चांगले
कार्य चालू ठेवा. तुम्हचे विचार बदलू नका
____________________________________________________________________________________________

 रात के समय एक दुकानदार अपनी दुकान बन्द ही कर रहा था
कि एक कुत्ता दुकान में आया ।
.
उसके मूहंमें एक थैली थी।
जिसमें सामान की लिस्ट और पैसे थे।
.
दुकानदार ने पैसे लेकर सामान उस थैली में भर दिया।
कुत्ते ने थैली मुँह मे उठा ली और चला गया।
दुकानदार आश्चर्यचकित होके कुत्ते के पीछे पीछे गया
ये देखने की इतने समझदार कुत्ते का मालिक कौन है।
.
.
कुत्ता बस स्टॉप पर खडा रहा।
थोडी देर बाद एक बस आई
जिसमें चढ गया।
कंडक्टर के पास आते ही अपनी गर्दन आगे कर दी।
.
उस के गले के बेल्ट में पैसे और
उसका पता भी था।
कंडक्टर ने पैसे लेकर टिकट कुत्ते के गले के
बेल्ट मे रख दिया।
.
अपना स्टॉप आते ही कुत्ता
आगे के दरवाजे पे चला गया
औरपुंछ
हिलाकर कंडक्टर को इशारा
कर दिया।
.
बस के रुकतेही उतरकर चल दिया।
दुकानदार भी पीछे पीछे चल रहा था। कुत्ते ने घर का दरवाजा अपने पैरो से
२-३ बार खटखटाया।
.
.
.
अन्दरसे उसका मालिक आया
और लाठीसे उसकी पीटाई शुरू कर दी।
दुकानदार ने मालिक से इसका कारण पूछा ।
.
.
मालिक बोला "साले ने मेरी नीन्द खराब कर
दी।
चाबी साथ लेके नहीं जा सकता था गधा।"
जीवन की भी यही सच्चाई है। लोगों की अपेक्षाओं का कोई अन्त नहीं है।
____________________________________________________________________________________________

 स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले...

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं...

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष्य  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

संकलक: सतीश इंदाणी
भावानुवाद: समीर अनिल थिटे
____________________________________________________________________________________________

 करीब इतना रहो कि रिश्तों मैं प्यार रहें …
दूर भी इतना रहो कि आने का इंतज़ार रहे ..
रखो उम्मीद रिश्तों के दरमियान इतनी कि
टूट जाएँ उम्मीदें मगर रिश्तें बरक़रार रहें …
____________________________________________________________________________________________

 जिंकायची मजा तेव्हाच आहे .जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात.!!
____________________________________________________________________________________________

 पाण्याने कडक उष्णता           सोसल्यानंतरच त्याची वाफ
बनुन ते उंच आकाशात
जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने
सर्वांवर बरसते...!
माणसाने कठीण परिश्रम
घेतल्याशिवाय माणुस
आयुष्यात हवी ती
उंची गाठु शकत नाही..
परीश्रमाने गाठलेली उंचीच
माणसाच्या आयुष्यात आनंदाची  बरसात करु शकते..!

शुभ मंगलमय सकाळ🙏
____________________________________________________________________________________________

 माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे...
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्याननंतरही घाबरत
नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर
विश्वास असतो..
  🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾
  🌹 तुमचा दिवस छान जाओ.
____________________________________________________________________________________________

 "माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील"

- स्वामी विवेकानंद...
____________________________________________________________________________________________

 ज्यांना स्वप्न पहायची असतात  त्यांना "रात्र" मोठी हवी असते.

                 आणि

ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना "दिवस" मोठा हवा असतो.

आपण जे देतो ते  आपल्याकडे परत येत.
त्यामुळे "चांगल" द्या "चांगलच" मिळेल.
____________________________________________________________________________________________

 पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है.....
ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है....

थोड़ा धीरज रख,
थोड़ा और जोर लगाते रहना...
जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है....

कुछ देर रुकने के बाद फिर से चल पड़ना दोस्त....
हर ठोकर के बाद संभलने में वक्त लगता है ....

बिखरेगी वही चमक तेरे वजूद से, तू महसूस करना...
टूटे हुए मन को संवरने में थोड़ा वक्त लगता है ....

जो तूने कहा कर दिखायेगा,
रख यकीन...
गरजे जब बादल तो बरसने में वक्त लगता है ....

खुशी आ रही है और आएगी ही, इन्तजार कर ..
जिद्दी दुख-दर्द को टलने में थोड़ा वक्त लगता है....
____________________________________________________________________________________________

 ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,,
त्यावेळेस जगाकडे पाठ  फिरवा आणि                             एक सेल्फि काढा.....
संपुर्ण जग तुमच्या मागे असेल......
____________________________________________________________________________________________

 "सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओँजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!

      "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा".....
____________________________________________________________________________________________

 आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जात असता
एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संय्यम ,
आणि दुसरे म्हणजे
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता
नेहमीच शोभनीय वाटते...!!
💐💐😊शुभ प्रभात 😊💐
____________________________________________________________________________________________

 नक्की वाचा...आणि शेअर करा!!!

⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
               - नारायण मूर्ती⚡⚡

⚡⚡2)जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..
      --डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ⚡⚡

⚡⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
             -- विश्वनाथन आनंद⚡⚡

⚡⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
              -- धीरूभाई अंबानी⚡⚡

⚡⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
 तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
             -- जे. आर. डी. टाटा⚡⚡

⚡⚡6) पहिले यश मिळाल नंतर  तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या  प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
             -- डाॅ. अब्दुल  कलाम⚡⚡

⚡⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
                      - बिल गेट्स⚡⚡

⚡⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
                 - कल्पना चावला⚡⚡

⚡⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
           -- बराक ओबामा⚡⚡

⚡⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
                -- आयझॅक न्यूटन⚡⚡

⚡⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस'  होणे; हे त्याचे यश आहे.
       -- सर्वपल्ली राधाकृष्णन
____________________________________________________________________________________________

 एखादा सामान्य माणुसही जेव्हा उच्च ध्येय नजरेसमोर ठेवुन समाजात वावरु लागतो...
तेव्हा धाडसीपणा आणि साहसीपणा त्याचात आपोआप निर्माण होतो...
माणसाचे यश हे त्याच्या प्रयत्नांना...
आणि अपयश हे त्याच्या आळसाला चिकटलेले असते...
____________________________________________________________________________________________

 दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका, उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...
💐शुभप्रभात
____________________________________________________________________________________________

 एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!

"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "

 वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!!
🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿

        🌸••||शुभ सकाळ||••🌸
🌾सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ|🌾
____________________________________________________________________________________________

 गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
____________________________________________________________________________________________

 ॥ दर्द कि बारीशों में हम अकेले ही थें, जब बरसी खुशीयाँ ना जाने भीडं कहां से आ गयीं ॥
____________________________________________________________________________________________

 ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो
____________________________________________________________________________________________

 झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ , तब्येत, प्रेम आणि नाती ह्या अशा चार गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"

  
🍃🍁🍃शुभ सकाळ 🍃🍁🍃
____________________________________________________________________________________________

 सुंदर बोधकथा🌺

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
 "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.

👉क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.
____________________________________________________________________________________________

 पुन्हा एकदा नविन वर्ष, पुन्हा एकदा नविन आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एकदा नविन दिशा,नवि स्वप्ने, नवी क्षितीजे आणि सोबत माझ्या नव्या-नव्या शुभेच्छा ..!
Happy New Year 2016 to you & your family 🎉
____________________________________________________________________________________________

 नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही.
नशीब आपोआप निर्माण होत नसते
तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वत:चे नशीब स्वत:च घडवत असतो.
नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून,
आपण जे करू त्याप्रमाणे नशिब घडेल, " हीच गोष्ट खरी आहे

शुभ प्रभात.
____________________________________________________________________________________________

 "कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही"
"एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
"आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही"

    🌸✨ सुप्रभात✨
____________________________________________________________________________________________

 🍃 कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !;
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !🍃
     शुभ प्रभात
____________________________________________________________________________________________


🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢

.         कासवाच्या गतीने का होईना
       पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
             खुप ससे येतील आडवे.
     बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
                जर तुम्हाला तुमची
           श्रीमंती मोजायची असेल
                तर नोटा मोजू नका !
                      कधी चुकून
         डोळयांत दोन अश्रू आले तर ते
             पुसायला किती जण येतात
                        ते मोजा.!!!

🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....
☀🌹 शुभ सकाळ
____________________________________________________________________________________________

 अशीच आवडलेली काही वाक्ये
🙏👏🆎🙏🆎👏🙏
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . .. 🙏👏🙏👏🙏
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
🙏👏🙏👏🙏

. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो  कधीच  विसरत नाही..
____________________________________________________________________________________________

 दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!

        🔶🔹शुभ सकाळ 🔹🔶
____________________________________________________________________________________________

 सुविचार

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात....
लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात..
              -स्वामी विवेकानंद.
💐💐शुभ प्रभात 💐
____________________________________________________________________________________________

 जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे.
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच...!!!

💐👏|| शुभ सकाळ ||💐👏
आपला दिवस आनंदी जावो.
____________________________________________________________________________________________

 "मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
 . .  तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...


साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
तसेच,
नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही,
तर ते टिकवायला लागते
            

चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........

🌻💐ENJOY LIFE💐🌻
🌸 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸🌸
   🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃
 🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾🐾
🌹आपला दिवस आनंदात जावो🌹
____________________________________________________________________________________________

 🌼  ||सुप्रभात||  🌼🌼

तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे...
तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होऊ शकतो...
म्हणून जीवनाला दु:खाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय...
तोडमोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते.....

    😄शुभ सकाळ😄🙏
____________________________________________________________________________________________

 नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ....


           ताकद आणि पैसा हे
              जीवनाचे फळ आहे
           परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
               जीवनाचे मुळ आहे।
शुभ संध्या.....!
____________________________________________________________________________________________

 गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
🌝शुभ प्रभात🌝 .. शुभ दिवस… 😊
____________________________________________________________________________________________

 🎭आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका...
कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधान आणि हसु टिकवता येईल का ?
आजच्या  आनदांच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,
पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका...!!!
🍁🍃🍂🌿🌾🍄🌸
           ||शुभ दिवस ||
____________________________________________________________________________________________

 नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💐🎉🎂🎁
____________________________________________________________________________________________

 अकबर ने बीरबलला अचानक 3 प्रश्न विचारले
〰〰〰〰〰〰〰
प्रश्न होते
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''

बीरबल हे अचानक प्रश्न ऐकून गड़बडून गेला व म्हणाला  ''जहाँपनाह! या प्रश्नांची उत्तरे उद्या देतो"

बीरबल घरी पोचला तेव्हा खुप उदास होता.ती उदासी बघुन जेव्हा मुलाने विचारले तेव्हा बिरबल म्हणाला

''बेटा आज अकबर बादशाहने मला एकावेळी तीन
प्रश्न विचारले आहेत
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''
याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या याची उत्तरे द्यायची आहेत.

बीरबलच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून जा व महाराजांना मी याची उत्तरे देईन

पुत्रहट्ट बघुन बिरबल दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला

बीरबलला पाहून बादशाह अकबर ने म्हटले- ''बीरबल काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे

बीरबल म्हणाला
''जहाँपनाह आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल

अकबर ने बीरबलच्या मुलाला पहीला प्रश्न विचारला  ''सांग"

'ईश्वर कुठे राहतो ?

बीरबलपुत्राने विनंती केली महाराज एक पेला दूध साखर घालून आणावे आणल्यावर विचारले महाराज दूध कसे आहे?

अकबर ने दूध चाखले व म्हणाला गोड आहे

परन्तु बादशाह यात साखर दिसते का ?

बादशाह म्हणाले साखर नाही कारण ती दुधात विरघळून गेले आहे

बरोब्बर, जहाँपनाह!
ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे असून दिसत नाही

बादशाह आनंदीत होवून म्हणाला मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला
''जहाँपनाह थोडे दही मागवाल का?

'' बादशाह ने दही मागवले मग बिरबल पुत्र म्हणाला

''जहाँपनाह! यात लोणी दिसते का?

बादशाह म्हणाला लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल

बिरबलपुत्र म्हणाला महाराज तसेच देव दर्शन साठी मंथन साधना तपत्चर्या करायलाच लागेल

बादशाह खुश झाला व म्हणाला आता अंतिम प्रश्न ईश्वर करतो काय?

बीरबलपुत्र म्हणाला - ''महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल''

अकबर बोललाे- ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य।''

पुत्र म्हणाला - ''जहाँपनाह गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य
खाली बसतो

'' अकबरने सिंहासन ख़ाली केले व स्वतः खाली बसला

बिरबलपुत्र स्वतः सिंहसनावर् बसला व म्हणाला हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे.

अकबर म्हणाला म्हणजे काय? मी समजलो नाही .

बालक म्हणाला- ''जहाँपनाह!
ईश्वर हेच तर करतो किंवा करण्याची क्षमता राखतो , क्षणात राजाला रंक व भिकरयाला राजा बनवू शकतो.
____________________________________________________________________________________________

 झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ , तब्येत, प्रेम आणि नाती ह्या अशा चार गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"

  
🍃🍁🍃शुभ सकाळ 🍃🍁🍃
____________________________________________________________________________________________

 एक कार्पेन्टर म्हणजे सुतार होता. तो लाकडी घरे बांधण्यामधे एक्सपर्ट होता. (इंग्लंड-अमेरिकेमधे लाकडाची घरे बांधायची पद्धत आहे.) प्रत्येक घर तो जीव ओतून बांधत असे. घरासाठी सर्वोत्तम मटेरियल वापरत असे. त्याचप्रमाणे प्रत्येक घर बांधतांना तो काहीतरी नवीन कल्पना राबवत असे. त्यामूळे त्याने बांधलेली घरे लोकांना आवडत असत.

तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी करत होता. त्याच्यामूळे त्या कॉन्ट्रॅक्टरची चांगली बरकत होत होती. त्यामूळे तो कॉन्ट्रॅक्टर पण खुष होता. तो त्या कार्पेन्टरला उत्तम पगाराबरोबर भरपूर बोनस पण देत होता. सगळे कसे छान चालले होते.

पंधरा वर्षे नोकरी केल्यावर त्या कार्पेन्टरला निवृत्त व्हावे असे वाटू लागले. आता उरलेले आयुष्य बायकोबरोबर आरामात घालवावे असे त्याला वाटू लागले. त्याला पगाराचा चेक मिळणार नव्हता पण त्याची त्याला फिकीर नव्हती. त्याने आपला विचार मालकाला बोलून दाखवला. ईतका चांगला माणूस नोकरी सोडून जाणार म्हणून मालकाला वाईट वाटले. त्याने कार्पेन्टरला निवृत्त होण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण कार्पेन्टर आपल्या विचाराशी ठाम होता. शेवटी मालकाने विनंती केली की तु शेवटचे म्हणून एक घर बांध, मग मी तुझ्या निवृत्तीमधे कसलाही अडथळा आणणार नाही. मोठ्या मुष्किलीने कार्पेन्टर हे शेवटचे घर बांधायला तयार झाला.

कार्पेन्टरने त्याच्या या शेवटच्या घराचे काम सुरू केले खरे. पण काही दिवसातच दिसू लागले की कार्पेन्टरचे मन त्याच्या कामात नाही. कसेतरी हे शेवटचे घर पूर्ण करून निवृत्त होण्याचा ध्यास त्याला लगला होता. कसेतरी त्याने हे काम उरकले. घर बांधताना स्वस्तातले व खराब मटेरीयल वापरले. त्याच्या कामातील नेहमीची सफाई कोठे आढळली नाही. त्याने बांधलेल्या घरांमधे त्याने बांधलेले हे शेवटचे घर सर्वात खराब म्हणजे 'शॅबी' झाले होते.

घर पूर्ण होताच त्याने मालकाला घर पहायला बोलावले. मालकाने घर संपुर्णपणे हिंडून बघीतले व शेवटी त्या घराची किल्ली कार्पेन्टरला देताना सांगीतले, ' आजपासून हे घर तुझे! ही माझी तुला प्रेमाची भेट.'

हे ऐकुन तो कार्पेन्टर चाट पडला. हे घर आपल्याला मिळणार आहे असे त्याला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. हे घर आपल्याला मिळणार आहे याची त्याला थोडी जरी 'हिंट' मिळाली असती तरी त्याने ते घर कितीतरी चांगले बांधले असते. पण आता त्याचा काय उपयोग?

आपल्या आयुष्यरूपी घराचे पण असेच आहे. आपल्या आयुष्याचे घर बांधण्याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही, ज्या घरात आपल्याला कायमचे रहायचे असते. मग लक्षांत येते की आपल्या आयुष्याचे घर जसे आपल्याला हवे होते तसे बांधलेले नाही. पण हे जेव्हा समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. बर हे घर आयुष्यात फक्त एकदाच बांधता येते, परत परत बांधता येत नाही.

आपणच आपल्या आयुष्यरूपी घराचे कार्पेन्टर असतो. आपण रोजच आपल्या आयुष्याचे घर बांधत असतो. रोजच आपण त्या घराच्या भिंती, छप्पर बांधत असतो, खिळे ठोकत असतो. पण आपण हे काम कसेतरी करत असतो. मन लाऊन हे काम करत नसतो. म्हणून आपल्या आयुष्याचे घर हे आपण बांधलेल्या ईतर घरांपेक्षा 'शॅबी' ठरते.

संस्कारांच्या भक्कम पायावर आपल्या आयुष्याच्या घराची उभारणी करा! त्यासाठी उत्तम विचार, उत्तम आचार, उत्तम संगत, चांगले मित्र/ मैत्रीणी, चांगले छंद असे उत्तम मटेरीयल वापरा. घराच्या दिखाऊपणाकडे जास्त लक्ष न देता त्याच्या 'घर' पणाकडे जास्त लक्ष द्या! मग बघा तुम्हालाच तुमचे आयुष्यरूपी घर सुंदर करायचे आहे.

शेवटी तुमचे आयुष्यरूपी घर कसे बांधायचे हे तुम्हीच ठरवायचे नाही कां?
____________________________________________________________________________________________

 ज्यांना स्वप्न पहायची असतात  त्यांना "रात्र" मोठी हवी असते.

                 आणि

ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना "दिवस" मोठा हवा असतो.

आपण जे देतो ते  आपल्याकडे परत येत.
त्यामुळे "चांगल" द्या "चांगलच" मिळेल.

💐🍀🌷तुमचा दिवस सुखाचा जावो🍀🌷💐
____________________________________________________________________________________________

 पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है.....
ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है....

थोड़ा धीरज रख,
थोड़ा और जोर लगाते रहना...
जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है....

कुछ देर रुकने के बाद फिर से चल पड़ना दोस्त....
हर ठोकर के बाद संभलने में वक्त लगता है ....

बिखरेगी वही चमक तेरे वजूद से, तू महसूस करना...
टूटे हुए मन को संवरने में थोड़ा वक्त लगता है ....

जो तूने कहा कर दिखायेगा,
रख यकीन...
गरजे जब बादल तो बरसने में वक्त लगता है ....

खुशी आ रही है और आएगी ही, इन्तजार कर ..
जिद्दी दुख-दर्द को टलने में थोड़ा वक्त लगता है....
____________________________________________________________________________________________

 खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,अगदी  ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,खूप
काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे "राहो"... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।जय शिवराय||
____________________________________________________________________________________________

 प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच

तसेच मन व विचार सैरभैर असताना  मार्ग कधीच मिळत नाही,

शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.

🌷 शुभ सकाळ 🌷
____________________________________________________________________________________________

 करीब इतना रहो कि रिश्तों मैं प्यार रहें …
दूर भी इतना रहो कि आने का इंतज़ार रहे ..
रखो उम्मीद रिश्तों के दरमियान इतनी कि
टूट जाएँ उम्मीदें मगर रिश्तें बरक़रार रहें …

💐 शुभ प्रभात
____________________________________________________________________________________________

 पाण्याने कडक उष्णता           सोसल्यानंतरच त्याची वाफ
बनुन ते उंच आकाशात
जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने
सर्वांवर बरसते...!
माणसाने कठीण परिश्रम
घेतल्याशिवाय माणुस
आयुष्यात हवी ती
उंची गाठु शकत नाही..
परीश्रमाने गाठलेली उंचीच
माणसाच्या आयुष्यात आनंदाची  बरसात करु शकते..!

शुभ मंगलमय सकाळ🙏
____________________________________________________________________________________________

 माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे...
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्याननंतरही घाबरत
नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर
विश्वास असतो..
  🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾
  🌹 तुमचा दिवस छान जाओ.
____________________________________________________________________________________________

 देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या
चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.........
____________________________________________________________________________________________

 रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,

          एक बिभीषण आणि दुसरी
          कैकयी.

          रावणाच्या राज्यात राहूनही
          बिभीषण बिघडला नाही,

          श्रीरामाच्या राज्यात राहुन
          कैकयी सुधारली नाही.

          सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
          विचारावर आणि स्वभावावर
          अवलंबून असते.
          परिस्थितिवर नाही.

              ।।  विचारांची दिशा बदला ।।
              ।। दशा आपोआप बदलेल ।।

🌻 जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला हवं.

     💐शुभ सकाळ
____________________________________________________________________________________________

 रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.

बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.

नवरा: अग मी ना...ते आपल..हे...

बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?

नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!

बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.

(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!

बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?

नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!

बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई तू???

.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!

(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)

बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!

नवराच्या आईचं काय ?
 आजच्या मुलींनी या वर विचार करायला हवा!!!

बाबांनो हात जोडून विनंती करतो
आईपेक्षा जास्त किंमत जगात कुणालाच देऊ नका !!

जरा विचार करा

सत्यपरीस्थिती आहे. धर्माने वागा म्हणजे अधर्म माजणार नाही. आणि स्त्रीयांनाही सुसंकृत करा म्हणजे मुळापासुनच समष्या निघुन जाईल.
____________________________________________________________________________________________

 कुणा वाचून कुणाचे काय
आडत नाही,
हे जरी खरे आसले,
तरी कोण कधी उपयोगी पडेल, हे सांगता येत नाही.
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरु नका. कारण,
जीथे सुईचे काम असते ,
तिथे तलवार कधीच चालत नाही.
   💐💐शुभ सकाळ 💐
____________________________________________________________________________________________

 नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे धेय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात.मनुष्याने भगवंताची उपासना करुन त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी.-- श्री गोंदवलेकर महाराज.
____________________________________________________________________________________________

 तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे...
तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होऊ शकतो...
म्हणून जीवनाला दु:खाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय...
तोडमोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते.....

    😄शुभ सकाळ😄
____________________________________________________________________________________________

 नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही.
नशीब आपोआप निर्माण होत नसते
तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वत:चे नशीब स्वत:च घडवत असतो.
नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी
नसून,
 आपण जे करू त्याप्रमाणे नशिब घडेल, " हीच गोष्ट खरी आहे

शुभ प्रभात.........
____________________________________________________________________________________________

 चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही,
सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत
कमी होत नाहीं,
चुकणं ही 'प्रकृती',
मान्य करणं ही 'संस्कृती' आणि
सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे.

जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा
महालात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा
प्रकाश देतो...!!
____________________________________________________________________________________________

 - कोणाचा 😏 अपमान करू नका
आणि कोणाला 😇 कमीही लेखू नका.

- 👉 तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.


- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.

- ✨ कंठ दिला कोकिळेला,
पण रूप काढून घेतले.

- ✨ रूप दिले मोराला,
पण इच्छा काढून घेतली.

- ✨ इच्छा दिली मानवाला,
पण संतोष काढून घेतला.

- ✨ संतोष दिला संतांना,
पण संसार काढून घेतला.

- ✨ संसार दिला चालवायला देवी-देवतांना,
पण मोक्ष काढून घेतला.

- 👏  हे मानवा,
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.


स्वामी विवेकानंद
____________________________________________________________________________________________

 "मुंगी" केवढीशी....!
त्या "मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....!
तरीपण त्या मुंगीला बरोबर कळतं......

कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
"मुंगी" कणभरच असते पण....
"मणभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे...

🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
____________________________________________________________________________________________

 माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

 पण साजूक तूपात माशी पडली तर तो
         माशी फेकून देतो तूप नाही..
              अगदी तसच...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
             करून बोभाटा करतो.

 'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
 
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।...!
____________________________________________________________________________________________

 विनोदाचा बादशहा चार्ली चाप्लिन यांची हृदयाला स्पर्श करणारी तीन वाक्ये........

१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.

३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...!
____________________________________________________________________________________________

 👏👏🌹सुप्रभात🌹👏👏
💞 जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे.
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच...!!!

💐👏|| शुभ सकाळ ||💐👏
आपला दिवस         आनंदी जावो.
____________________________________________________________________________________________

 जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात....
लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात..
              -स्वामी विवेकानंद.
____________________________________________________________________________________________

 कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !;
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !🍃
     शुभ प्रभात
____________________________________________________________________________________________

 कासवाच्या गतीने का होईना
       पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
             खुप ससे येतील आडवे.
     बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
                जर तुम्हाला तुमची
           श्रीमंती मोजायची असेल
                तर नोटा मोजू नका !
                      कधी चुकून
         डोळयांत दोन अश्रू आले तर ते
             पुसायला किती जण येतात
                        ते मोजा.!!!

🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....
☀🌹 शुभ सकाळ🌹
____________________________________________________________________________________________

 अशीच आवडलेली काही वाक्ये
🙏👏🆎🙏🆎👏🙏
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . .. 🙏👏🙏👏🙏
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
🙏👏🙏👏🙏
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
🙏👏🙏👏🙏

. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो  कधीच  विसरत नाही..
____________________________________________________________________________________________

 देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या
चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.........
____________________________________________________________________________________________

 विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-
✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.
✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.
✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.
✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता .त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
✔ घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
✔ आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
✔ चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
✔ जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
✔ बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.
____________________________________________________________________________________________

 रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,

          एक बिभीषण आणि दुसरी
          कैकयी.

          रावणाच्या राज्यात राहूनही
          बिभीषण बिघडला नाही,

          श्रीरामाच्या राज्यात राहुन
          कैकयी सुधारली नाही.

          सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
          विचारावर आणि स्वभावावर
          अवलंबून असते.
          परिस्थितिवर नाही.

              ।।  विचारांची दिशा बदला ।।
              ।। दशा आपोआप बदलेल ।।

🌻 जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला हवं.

     💐शुभ सकाळ
____________________________________________________________________________________________

 हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहिले पाहिजे.त्यातले कुठलेच बोट दुसऱ्यासारखे नसते. तरीही एखादी वस्तु उचलताना ही पाचही बोटे एकत्र होऊन ती वसतू उचलतात.खरे तर बोटे पाचच आहेत पण ती एकत्र येऊन हजारो कामे करतात.त्यांच्या यशाचे गमक त्यांच्या एकत्वात आहे
शुभ सकाळ🌹
____________________________________________________________________________________________

 एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या
आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम
संपला, की दुसरा सुरू होतो.
तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे.
व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न
बोलता स्वयंपाकघरात
घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत
पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते
त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि
एकात कॉफी घालतात.
दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात.
.
साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात
आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या
भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात.
मुलीकडे वळून विचारतात,
'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?'
ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून
जरासे चिडून उत्तर देते,
'बटाटा, अंडे आणि कॉफी.'
ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला
सांगतात.
.
ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला
असतो.
अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते.
ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार
कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते.
.
वडील तिला समजावतात.
यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही
गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण
त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला.
कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे
गेल्यावर नरम
पडला.
आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात
पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे;
.
पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम
पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले
आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले.
ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा
आहेस.
या तिन्हीपैकी तू कोण आहेस?'
.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग
येतच असतात.
त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब
म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो
आणि त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो.
.
हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या
सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न
विचारायचा,
'या तिन्हीपैकी मी कोण?'
.
जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल...
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल
👉है दम 💪
                 👊 जितेंगे हम 👈
____________________________________________________________________________________________

 देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत....

"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.



‬: देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"
आणि
"निंदकांची"
आवश्यकता आहे....
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.,,,,
🐾पूजा करायच्या आधी …….❕
👍विश्वास ठेवायला शिका.....❗
👄बोलायच्या आधी….❕
👂ऐकायला शिका............❗
🎁खर्च करायच्या आधी….❕
💰कमवायला शिका.......❗
📝लिहायच्या आधी ……❕
😇विचार करायला शिका......❗
हार मानण्याआधी.....❕
👏प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी .....❗
जगायला शिका......❕
🙏  .......❕❕

जीवनात एवढ्याहि चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
     रबराला एवढाही वापरू नका,
     कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.
🌞 जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

                   🌵
               बाभळीच्या
               झाडाशेजारी
                  केळीचे
                   झाड
                  वाढले
                    ❕
                    तर
                    ❗
                बाभळीच्या
                 काट्याने
                  त्याची
                  संपुर्ण
                   पाने
                  फाटून
                  जातात.
                   🌿
                    या
                   उलट
                चंदनाच्या
               झाडाशेजारी
                 लिंबाचे
                  झाड
                 वाढले
                   तर
               लिंबाच्या
               गाभ्याला
               चंदनाचा
                सुवास
                 येतो.
                 🐾
                 ज्या
                प्रमाणे
               रामाच्या
              सहवासात
                हनुमान
                 धन्य
                 झाला.
                  🌾
            श्रीकृष्णाच्या
             सहवासाने
                अर्जुन
               सर्वश्रेष्ठ
                योध्दा
                 झाला.
                  🍂
                याउलट
             दुर्योधनाच्या
              सहवासाने
                 भीष्म,
                  कर्ण
                सर्वश्रेष्ठ
                असुनही
                 त्यांचा
                  नाश
                 झाला.
                  🌳
                आपण
             "ज्यांच्या"
                सोबत
                रहातो
               त्यांच्या
                 👇
             विचारांचा,
                👇
             रहाणीचा,
                👇
             वागण्याचा,
                🚸
            "अंमल"
                 हा
           आपल्यावर
                होत
              असतो.
           🎊👏🎊

            "संगतीने
               विचार
                श्रेष्ठ
              अथवा
               दुषित
               होतात"
                 🙏

               म्हणून
            चांगल्यांची
               संगत
                धरा
                 व
              आपले
               जिवन
              सुखकर
                करा.


 आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त
              "कर्म"
          ईश्वरा  पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक
                    म्हणजेच माणसाचे जीवन......
___________________________________________________________________________________________

हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...
उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..
हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..

         🌹शुभ-सकाळ 🌹
🌷आपला दिवस आनंदाचा जावो🌷
____________________________________________________________________________________________

" एकदा का आपल्या खांद्याना "
      आव्हान पेलायची सवय झाली
        की आपली पाऊल सुध्दा
           आपोआप संघर्ष करू        
                    लागतात.💐सुप्रभात
____________________________________________________________________________________________

कोणीही जर 'विनाकारण' तुमच्या बद्दल 'तिरस्कार' व्यक्त करत असेल , 'राग' व्यक्त करत असेल तर फक्त 'शांत' रहा ...

कारण जर ''जाळायलाच'' काही नसेल तर ''पेटलेली काडी''' सुद्धा "आपोआप" विझुन जाते ...
        🙏शुभ सकाळ
____________________________________________________________________________________________

 याला म्हणत्यात चांगली मूल

आज तिला propose करायचच ठरवल..,

मग काय?
उठलो आणि ताडकन निघालो तिच्याकडे.

जाताना रश्शी घेतली, मनात ठरवलच की आज काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच.

जर ती हो बोलली तर ठिक नायतर....                                                                             
येताना जवळ कुठे जर ऊस तोडला असेल तर वाडे घेउन येतो म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही .

पोरगी राहिली निदान म्हैस तरी खुश . . . . . . .😂😂😂😜

आणि हा रेजचाच बेत बरका!

          गावातलं  संस्कारी पोरगं...
____________________________________________________________________________________________

 चांगल्या वॄक्षाच्या सावलीत नेहमीच मन सुखावते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....
एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते.
       💐सुप्रभात
💐आपला दिवस आनंदात जावो
____________________________________________________________________________________________

 आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!

                     त्यावर करतो
                     तांब्यानी प्रेस,
                     तयार आमचा
                     शाळेचा ड्रेस!!
                               
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
     
                  धोतराचं फडकं
                  आमचं टिफीन,
                  खिशात ठेवुन
                  करतो इन!!

करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?

                 मिरचीचा ठेचा
                 लोणच्याचा खार,
                 हाच आमचा
                 पोषण आहार!!
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!

                 काट्यांच रूतणं
                 दगडांची ठेच,
                 कसा सोडवायचा
                 हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!

               जुन्या पुस्तकांची
               अर्धी किंमत,
               शिवलेल्या वह्यांची
               वेगळीच गंमत!!

पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!

                केस कापण्याची
                एकच शक्कल,
                गप्प बसायचे  
                होईपर्यंत टक्कल!!             

📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली , त्या सर्वाना समर्पित 🙏
____________________________________________________________________________________________

 प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही.।।
 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही.।।
 "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही.।।
 कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही.ll
____________________________________________________________________________________________

 शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन
जिंकेल तो जग जिंकेल"...
     💐💐शुभ सकाळ 💐💐
____________________________________________________________________________________________

 निवेदन है यह मैसेज सिर्फ 2 लोगो को भेजें..
बलिदान ना सही पर हम छोटे काम तो कर सकते हैं :
1. कचरा सड़क पर ना फैंकें
2. सड़कों, दीवारों पे ना थूकें
3. नोटों, दीवारों पर ना लिखें
4. गाली देना छोड़ दें
5. पानी लाइट बचाएँ
6. एक पोधा लगाएँ
7. ट्रेफिक रूल्स ना तोडें
8. रोज़ माता पिता का आशीर्वाद लें
9. लड़कियों की इज्जत करें
10. एम्बुलेंस को रास्ता दें..
देश को नहीं, पहले खुद को बदलें.
अगर समय हो तो आगे भेजे .
____________________________________________________________________________________________

 आयुष्यातील दोन अप्रतिम गोष्टी ...
एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम ,
अन दुसरे म्हणजे
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता....
 किती ही कमवा पण कधी गर्व करू नका … कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात.....
"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जिव लावा"

मंगल  रात्र.....🌞💐
____________________________________________________________________________________________

 माझ्या चुका मला सांगा
      लोकांजवळ सांगुन ऊपयोग नाही
कारण सुधरायचे मला आहे
      लोकांना नाही.

आपला दिवस अानंदी जावो.
____________________________________________________________________________________________

 ताकद आणि पैसा हे
             जीवनाचे फळ आहे
           परंतु कुटुंब आणि मित्र हे
               जीवनाचे मुळ आहे
  आपन एक वेळ फळां शिवाय राहु शकतो
    पण मुळां शिवाय उभे नाही राहु शकत
कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात
तेंव्हा नाते जपा , कठिन प्रसंगी तेच कामी येतात .....!!
____________________________________________________________________________________________

 गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर
पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ....!!
____________________________________________________________________________________________

 ... एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतोय......

माउली नंतर समाधी नाही || 

तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||

शिवराया नंतर छत्रपती नाही||
गंधर्वा नंतर गाणं नाही |

माशा नंतर पोहण नाही |

रामानंतर आचरण नाही |

रावणानंतर श्रीमंती नाही |

गरुडानंतर भरारी नाही |

मेघा नंतर उदारता नाही |

कर्णा नंतर औदार्य नाही |

साधु नंतर कृपा नाही |

देवा नंतर आशिर्वाद नाही |

आई नंतर प्रेम नाही |

मृत्यू नंतर भय नाही |

नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||

चांगलीच विचारधारा 🌿🌿
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......☝
👍 समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍👍👍
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत,
एक मागे,
एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत,
ह्याच नाव "जीवन" आहे.🙏
🐾साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
🐾हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
🐾जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
🐾साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
🐾तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
🐾विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...

🐾समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
🐾काहीजण त्यातुन मोती उचलतात,
🐾काहीजण त्यातुन मासे घेतात तर
🐾काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
🐾हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे,
🐾फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.
____________________________________________________________________________________________

 एका गावात बिबट्या शिरला.....🐆  अन् ....
सरकारला जे ४० वर्षात जमलं नाही ते बिबट्याने एका दिवसात करुन दाखवलं....




आता सगळे शौचालयात जातात ....😜😜😜
____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________


____________________________________________________________________________________________

Comments

amit kasana said…
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said…
खूप मस्त मी आज पर्येंत अश्या कविता नाही वाचल्या
amit kasana said…
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said…
खूपच छान आहे
marathi suvichar👍👍👍👍👍असेच मराठी सुविचार देत रहा👍👍👍
Unknown said…
खूपच छान वाटले सर्व पोस्ट वाचून.
Unknown said…
Wow 👍👍thats reality
Unknown said…
खूप सुंदर
Umesh said…
खूपच छान वाटले सर्व पोस्ट वाचून.

priority quotes
dosti status
saree quotes
raksha bandhan quotes